अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित प्रतिभासंगम या राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलनात मराठी वाङ्मय मंडळाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये कथालेखन स्पर्धेत सबा बंदरी (द्वितीय वर्ष कला) हिने प्रथम आणि शार्दुल रानडे (द्वितीय वर्ष कला) याने उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले. त्याचप्रमाणे लोकशाही : काल, आज, उद्या या विषयावर आयोजित वैचारिक चर्चासत्रातही सबा बंदरी हिने उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले.
|
कथालेखनाचे प्रथम पारितोषिक मिळवणारी सबा बंदरी. |
|
कथालेखनाचे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवणारा शार्दुल रानडे |
No comments:
Post a Comment